
शाळेतून जीवनाकडे : मूल्यवर्धनची प्रभावी पाऊलवाट
शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे

प्रस्तावना विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती ही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसमोर मोठे आव्हान ठरते. विद्यार्थी शाळेत नियमित येत नसल्यास त्यांच्या अध्ययनात खंड पडतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शाळेशी

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकीच त्यांच्या मनातील संवेदनशीलता, सहानुभूती आणि दयाळूपणा जपणेही अत्यंत आवश्यक बनले आहे. शाळेत राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांच्या

शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात अशी काही आपुलकी रुजली,

मूल्यवर्धन उपक्रमामुळे बदलल्या विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयी आजच्या शिक्षणप्रणालीत केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमांना विशेष

जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणास अभूतपूर्व प्रतिसाद; ३५ जिल्ह्यांतल्या ४६४ शाळांमध्ये SMF तर्फे झाले सर्वेक्षण महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६) राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मूल्यवर्धन

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल… महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि.

महाराष्ट्र : (दिनांक : ८ जानेवारी २०२६) प्रस्तावना : मूल्यवर्धन उपक्रमांतील सहयोगी अध्ययन पद्धतींनुसार मुले गटात काम करता करता कितीतरी लोकशाही मूल्ये सहजपणे रुजू शकतात.

महाराष्ट्र : (दिनांक : २९ डिसेंबर २०२५) मूल्यवर्धनअंतर्गत‘वर्ग नियम बनवणे’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी वर्गात
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.