
मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध
मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात

जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणास अभूतपूर्व प्रतिसाद; ३५ जिल्ह्यांतल्या ४६४ शाळांमध्ये SMF तर्फे झाले सर्वेक्षण महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६) राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मूल्यवर्धन

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल… महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि.

महाराष्ट्र : (दिनांक : २९ डिसेंबर २०२५) मूल्यवर्धनअंतर्गत‘वर्ग नियम बनवणे’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी वर्गात

महाराष्ट्र : (दिनांक : १७ डिसेंबर २०२५) मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद

महाराष्ट्र : (दिनांक : १५ डिसेंबर २०२५) ‘सहयोगी अध्ययन’ हा सर्वच मूल्यवर्धन उपक्रमातील अध्ययन-अध्यापन पद्धतीचा गाभा आहे. सहयोगी अध्ययनामुळे मुलांना आणि शिक्षकांनाही कोणकोणते फायदे होतात,

डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणीमहाराष्ट्र : (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५) महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे.

‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना करणार सहाय्य महाराष्ट्र : (दिनांक : ३ नोव्हेंबर २०२५) ‘मूल्यवर्धन३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता

शासनाच्या शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्र : (दिनांक : १३ ऑक्टोबर २०२५)
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.