
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे नवे पर्व
विद्याधर शुक्ल (सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन) २८ एप्रिल, २०२५ या दिवशी मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यवाही आगामी पाच वर्षे करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

विद्याधर शुक्ल (सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन) २८ एप्रिल, २०२५ या दिवशी मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यवाही आगामी पाच वर्षे करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात

शाळा : समर्थ प्राथमिक आश्रमशाळा, बेडग, ता. मिरज, जि. सांगलीशिक्षक : श्री. महेशकुमार कोष्टी शाळेच्या वर्गखोलीत मुलांना शिकवताना एखादा शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाही, तर

शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,

मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड या दोन्ही उपक्रमांचे ध्येय एकच… मुलांमध्ये मूल्यांची रुजवण आणि त्यांना जबाबदार, संवेदनशील नागरिक बनवणे. भोर तालुक्यात या दोन्ही उपक्रमांना एकत्र आणत झालेल्या

शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारी जागा नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारी संस्कारशाळा असते. हेच सिद्ध करून दाखवले आहे, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील जिल्हा

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. मात्र भीती, संकोच, आत्मविश्वासाचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. अशा

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे

प्रस्तावना विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती ही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसमोर मोठे आव्हान ठरते. विद्यार्थी शाळेत नियमित येत नसल्यास त्यांच्या अध्ययनात खंड पडतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शाळेशी

मूल्यवर्धन उपक्रमांतून घडलेली दयाळूपणाची कहाणी आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकीच त्यांच्या मनातील संवेदनशीलता, सहानुभूती आणि दयाळूपणा जपणेही अत्यंत आवश्यक बनले आहे. शाळेत

मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.