
मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध
मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात

मूल्यवर्धन उपक्रमामुळे बदलल्या विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयी आजच्या शिक्षणप्रणालीत केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमांना विशेष

जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान

महाराष्ट्र (दि. ११ मार्च २०२६) संविधानाच्या वाटेवर चिमुकली पाऊले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही संविधानात असलेली मोठमोठी मूल्ये आहेत. मग लहान मुलांच्यात ती रुजवणं तरी

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणास अभूतपूर्व प्रतिसाद; ३५ जिल्ह्यांतल्या ४६४ शाळांमध्ये SMF तर्फे झाले सर्वेक्षण महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६) राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मूल्यवर्धन
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.