मूल्यवर्धन ३.०​

हात धरून शाळेकडे: वंचित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची धडपड

शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,

Read More »

भोर तालुक्यात मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड कार्यक्रमातून मूल्यसंवर्धन

मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड या दोन्ही उपक्रमांचे ध्येय एकच… मुलांमध्ये मूल्यांची रुजवण आणि त्यांना जबाबदार, संवेदनशील नागरिक बनवणे. भोर तालुक्यात या दोन्ही उपक्रमांना एकत्र आणत झालेल्या

Read More »

भिंतींवर उमटली मूल्यांची चित्रं… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडलं सुंदर परिवर्तन!

शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारी जागा नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारी संस्कारशाळा असते. हेच सिद्ध करून दाखवले आहे, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील जिल्हा

Read More »

अबोल विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बदलाची कथा

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. मात्र भीती, संकोच, आत्मविश्वासाचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. अशा

Read More »

शाळेतून जीवनाकडे : मूल्यवर्धनाची प्रभावी पाऊलवाट

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories