
हात धरून शाळेकडे: वंचित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची धडपड
शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,

मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड या दोन्ही उपक्रमांचे ध्येय एकच… मुलांमध्ये मूल्यांची रुजवण आणि त्यांना जबाबदार, संवेदनशील नागरिक बनवणे. भोर तालुक्यात या दोन्ही उपक्रमांना एकत्र आणत झालेल्या

मूल्यवर्धन उपक्रमामुळे बदलल्या विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयी आजच्या शिक्षणप्रणालीत केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमांना विशेष

जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान

महाराष्ट्र (दि. ११ मार्च २०२६) संविधानाच्या वाटेवर चिमुकली पाऊले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही संविधानात असलेली मोठमोठी मूल्ये आहेत. मग लहान मुलांच्यात ती रुजवणं तरी

महाराष्ट्र : (दिनांक : १५ डिसेंबर २०२५) ‘सहयोगी अध्ययन’ हा सर्वच मूल्यवर्धन उपक्रमातील अध्ययन-अध्यापन पद्धतीचा गाभा आहे. सहयोगी अध्ययनामुळे मुलांना आणि शिक्षकांनाही कोणकोणते फायदे होतात,

डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणीमहाराष्ट्र : (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५) महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे.

‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना करणार सहाय्य महाराष्ट्र : (दिनांक : ३ नोव्हेंबर २०२५) ‘मूल्यवर्धन३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता

शासनाच्या शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्र : (दिनांक : १३ ऑक्टोबर २०२५)

महाराष्ट्र : (दिनांक : १० ऑक्टोबर २०२५) मूल्यवर्धनचे जुने प्रेरक किंवा शिक्षक भेटले, की या कार्यक्रमाविषयी ते तळमळीनं बोलतात. तेव्हा जाणवतं, की मूल्यवर्धनचं हेच खरं
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.