Category: यशोगाथा

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल… - Image 1

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल…

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल… महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि.

Read More »
कृष्णाने स्वतःबद्दल लिहिली सुंदर कविता; शिक्षक-पालकांकडून झाले कौतुक - Image 1

कृष्णाने स्वतःबद्दल लिहिली सुंदर कविता; शिक्षक-पालकांकडून झाले कौतुक

महाराष्ट्र : (दिनांक : १७ डिसेंबर २०२५) मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद

Read More »
गोवा: विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सरकारी शाळांमध्ये सकारात्मक बदल - Image 1

गोवा: विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सरकारी शाळांमध्ये सकारात्मक बदल

(दिनांक : २० ऑगस्ट २०२५) २०१६ पासून गोवा राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक ‘मूल्यवर्धन ३.०’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Read More »
राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ! - Image 1

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

उद्घाटन प्रसंगी डॉ. इब्राहिम नदाफ, सौ. वर्षाराणी भोपळे, श्री. शांतिलाल मुथ्था, श्री. विलास राठोड, श्री. व्ही. वेंकटरमना व इतर मान्यवर (दिनांक : २८ जुलै २०२५)पुणे

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories