
हात धरून शाळेकडे: वंचित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची धडपड
शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,
Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.

शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके,

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. मात्र भीती, संकोच, आत्मविश्वासाचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. अशा

प्रस्तावना विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती ही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसमोर मोठे आव्हान ठरते. विद्यार्थी शाळेत नियमित येत नसल्यास त्यांच्या अध्ययनात खंड पडतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शाळेशी

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा… मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल… महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि.

महाराष्ट्र : (दिनांक : १७ डिसेंबर २०२५) मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद

(दिनांक : २० ऑगस्ट २०२५) २०१६ पासून गोवा राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक ‘मूल्यवर्धन ३.०’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

उद्घाटन प्रसंगी डॉ. इब्राहिम नदाफ, सौ. वर्षाराणी भोपळे, श्री. शांतिलाल मुथ्था, श्री. विलास राठोड, श्री. व्ही. वेंकटरमना व इतर मान्यवर (दिनांक : २८ जुलै २०२५)पुणे
भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.