
पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचे (जिल्हा संसाधन गट) प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण!
पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील एकूण १८३९ शिक्षकांचे ४६ बॅचेसद्वारे प्रशिक्षण पूर्ण (दिनांक : ५ ऑगस्ट २०२५)विद्यार्थीकेंद्रित, ज्ञान रचनावादावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात २०१५
