Day: June 22, 2026

मूल्यवर्धन उपक्रमांतून घडलेली दयाळूपणाची कहाणी

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकीच त्यांच्या मनातील संवेदनशीलता, सहानुभूती आणि दयाळूपणा जपणेही अत्यंत आवश्यक बनले आहे. शाळेत राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांच्या

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories