Day: July 21, 2026

शाळेतून जीवनाकडे : मूल्यवर्धनाची प्रभावी पाऊलवाट

शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे

Read More »

मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेला सकारात्मक बदल

प्रस्तावना विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती ही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसमोर मोठे आव्हान ठरते. विद्यार्थी शाळेत नियमित येत नसल्यास त्यांच्या अध्ययनात खंड पडतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शाळेशी

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories