Day: July 22, 2026

अबोल विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बदलाची कथा

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. मात्र भीती, संकोच, आत्मविश्वासाचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. अशा

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories