Day: August 6, 2026

भिंतींवर उमटली मूल्यांची चित्रं… विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडलं सुंदर परिवर्तन!

शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारी जागा नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारी संस्कारशाळा असते. हेच सिद्ध करून दाखवले आहे, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील जिल्हा

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories