Day: September 11, 2026

मूल्यवर्धन कार्यक्रमाचे नवे पर्व

विद्याधर शुक्ल (सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन)  २८ एप्रिल, २०२५ या दिवशी मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यवाही आगामी पाच वर्षे करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories